By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: आता भुईकोट किल्ला होणार चकाचक……..
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > आता भुईकोट किल्ला होणार चकाचक……..
अहमदनगर

आता भुईकोट किल्ला होणार चकाचक……..

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | COLLECTOR SIDDHARAM SALIMATH | BHUIKOT FORT AHMEDNAGAR | MLA SANGRAM JAGTAP | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/05/29 at 10:36 AM
By BHAIYYASAHEB BOXER 1 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

अहमदनगर शहराच्या वैभवात भर पडावी आणि शहराची विकासाकडे वाटचाल व्हावी, शहरात पर्यटकांचा टप्पा वाढावा यासाठी अनेक नेत्यांकडून भुईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरण आणि विकासात घर घालण्यासाठी धावपळ केली जाते. सुप्रिया सुळे शहराच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी देखील भुईकोट किल्ल्याला भेट दिली होती. त्यावेळी शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील भुईकोट किल्ला हा पर्यटकांसाठी खुला करून देण्याची मागणी केली होती.

अहमदनगरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून सिद्धाराम सालीमठ यांनी स्वीकारला पदभार -  India Darpan Liveसिद्धराम सालीमठ जिल्हाधिकारी,अहमदनगर

किल्ला विकासाच्या ९५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला आता मान्यता.

अहमदनगर शहराच्या वैभवात भर पाडण्यासाठी भुईकोट किल्ला हा महत्वाचा भाग म्हणून पहिला जातो. या भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी आता केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांशी बैठक झाली आहे. एका खासगी कार्यक्रमात जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी हि माहिती दिली आहे. यावेळी सालीमठ बोलत होते. ते म्हणाले  केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांबरोबर बैठक होऊन त्यात किल्ला विकासाच्या ९५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला आता मान्यता मिळाली आहे. राज्य सरकारमार्फत यासंदर्भातील सामंजस्य कराराचाही पहिला टप्पा झाला आहे व येत्या काही दिवसात प्रत्यक्ष कामास सुरूवात होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy2
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article मूत्रपिंड रॅकेटपासून आमदाराच्या शिफारसपत्रापर्यंत डॉ. तावरेंनी गाजवले पुणे, तावरेंची तीनच दिवसांत महत्वाच्या दोन पदांवर नियुक्ती कशी ….
Next Article आलमगीर येथील त्या मुस्लिम धर्मगुरूंच्या मृत्युचा तपास करून शिक्षक आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?