TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर शहरात अवैध धंद्यांचे साम्राज्य वारंवार वाढतच चालले आहे. या अवैध साम्राज्याला उध्वस्त करण्याची हिम्मत प्रशासनामध्ये राहिलेली नसल्याचे बोलले जाते. सुगंधित तंबाखू, मावा ,गुटखाचे सेवन केल्याने अनेक तरुणांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. अनेक तरुणांना कॅन्सर सारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. दुर्दैवी अनेक तरुणांना या आजारामुळे प्राण देखील गमवावे लागत आहे. हि बातमी टाईम्स ऑफ अहमदनगरने बुधवार (दी.२६) रोजी प्रकाशित केली होती.
संग्रहित.