By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: मराठा समाजाचे आरक्षण फेब्रुवारीत,पण फेब्रुवारीत आचारसंहिता चव्हाणांनी दाखवला शिंदेंना आरसा,शिंदेंचा डाव फसला ?
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > मराठा समाजाचे आरक्षण फेब्रुवारीत,पण फेब्रुवारीत आचारसंहिता चव्हाणांनी दाखवला शिंदेंना आरसा,शिंदेंचा डाव फसला ?
राजकारण

मराठा समाजाचे आरक्षण फेब्रुवारीत,पण फेब्रुवारीत आचारसंहिता चव्हाणांनी दाखवला शिंदेंना आरसा,शिंदेंचा डाव फसला ?

TIMES OF AHMEDNAGAR | MARATHA SAMAJ | MARATHA RESERVATION. | MARATHA RESERVATION NEWS | MANOJ JARANGE PATIL | EKNATH SHINDE'S REACTION ON MARATHA RESERVATION | PRITHVIRAJ CHAVAN |

Last updated: 2023/12/20 at 10:30 AM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

एकनाथ शिंदेंचा राजकीय डाव,मराठा समाजावर प्रेमाचा घाव ?

मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. तसेच, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल. तेव्हा, आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं. 

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मागासवर्ग आयोग महिन्यभरात आपला अहवाल सादर करेल. त्यानंतर अहवालाचं अवलोकन करण्यात येईल. हा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. हे आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही. असे एकनाथ शिंदें विधानसभेत बोलले आहे.

 

मुख्यमंत्री शिंदेंच हे  आम्हाल मान्य नाही.

मागासवर्गीय अहवाल फेब्रुवारीत येण्याबाबत आम्ही अनभिग्न आहोत. मागावर्गीय अहवालाची मागणी आम्ही आता केली नाही. कारण, त्यात खूप शंका आहेत. मागावर्गीय अहवालानंतर आरक्षण एनटी आणि व्हिजीएनटीसारखं न्यायालयात टीकेल की नाही ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे आरक्षण टीकणार नाही कारण ते ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडते. पुन्हा मराठ्यांचा घात होणार आहे.असे मनोज जरांगे-पाटील म्हणाले आहेत.                                                                                                                                                                                                               फेब्रुवारीची कालमर्यांदा मान्य नाही : २४ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण द्यावं. फेब्रुवारीची कालमर्यांदा आम्हाला मान्य नाही. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास आंदोलन पुकारण्यात येणार,” असा इशारा जरांगे-पाटलांनी शिंदे सरकारला दिला आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत, त्यांच्या रक्तातील नातेवाईकांना आरक्षणाचा लाभ घेता येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे ५४ लाख नोंदीच्या आधारावर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देतील, असं वाटत आहे. नाहीतर २४ डिसेंबरला आम्ही आंदोलन पुकारणार असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.

 

फेब्रुवारीत आचारसंहिता लागेल तुम्ही त्याचीच वाट पहा.चव्हाणांचा शिंदेंवर हल्लाबोल.

मराठा आरक्षण आणण्यासाठी हे सरकार आशादायी नाही अस  माजी.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  यांनी म्हटलं आहे.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलवणार असल्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे. ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करतो आहोत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आम्ही सरकार म्हणून मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आरक्षण देणार आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे. शिंदे सरकारच्या या घोषणेवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिंदे सरकारला सवाल केला आहे.

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article माळवाडी येथे एका नातेवाईकाच्या लग्नात वरातीला बोलवून जावयाने केला खून,ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा जाळला.
Next Article व्यापाऱ्यांना महापालिका सुविधा देत आहे,अस्थापना शुल्क कर लागू केला पाहिजे.कुमार वाकळेंच्या मागणीला बोराटेंचा विरोध.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?