By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: प्रशासनाच्या तानाजीची तानाशाही , प्रशासनाची भूमिका संशयास्पद ?
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > प्रशासनाच्या तानाजीची तानाशाही , प्रशासनाची भूमिका संशयास्पद ?
अहमदनगर

प्रशासनाच्या तानाजीची तानाशाही , प्रशासनाची भूमिका संशयास्पद ?

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | AHMEDNAGAR POLICE | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE, AHMEDNAGAR KOTWALI POLICE STATION | POLICE OFFICER TANAJI PAWAR | MNS AGGRESSIVE THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/02/12 at 1:30 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

अहमदनगर –  शहरात अनेक खुनी हल्ले, वेळप्रसंगी खून, चोऱ्या , दरोडे अशा भीतीदायक घटना घडत आहेत. शहरातील नागरिक सुरक्षित आहेत का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.थोडक्यात  शहरात दहशत माजली आहेच याला  नव्याने सांगण्याची गरज नाही.

पोलिस असल्याचे भासवून लुटणाऱ्या टोळी पासून सावध राहास्त्रोत.सोशल मिडिया.

प्रशासनाची भूमिका संशयास्पद ? 

अहमदनगर जिल्ह्यासह शहरात गुंडांनी दहशत माजवली आहे. अनेक खुनी हल्ले या शहरात घडत आहेत. मात्र प्रशासनाच्या भूमिकेवर अनेक राजकारण्यांनी संशय व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत. जिल्ह्यासह शहरात देखील प्रशासनाचा धाक दिसून येत नसल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनेवरून स्पष्ट होते. काल  शनिवार (दि.१० फेब्रुवारी) रोजी अहमदनगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक धीरज जोशी यांच्यावर गुलमोहर रोड येथे प्राणघातक हल्ला झाला. तर शनिवार (दि.१० फेब्रुवारी) रोजी भिंगार येथे एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला.शहरातले हल्ले थांबण्यास प्रशासन असक्षम असल्याचे समजते. प्रसिद्ध उद्योजक धीरज जोशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी चंद्रकांत उजागरे,मतीन शेख,अशा काही राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर देखील प्राणघातक हल्ले झाले आहेत.मात्र या हल्ल्यांच्या तपासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक का नेमले गेले नाही असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.प्रशासनाने सर्वच नागरिकांना संरक्षण दिले पाहिजे आणि कोणत्याही व्यक्त्तीवर झाल्लेल्या अत्याचाराचा पूर्णपणे शोध लावला पाहिजे प्रशासनाने कोणताही दुजाभाव न करता  तपास करणे गरजेचे असल्याचे स्थानिक रहिवासी दबक्या आवाजात चर्चा करत आहेत.

स्त्रोत.सोशल मिडिया.

पोलीस प्रशासनाची दहशत तरी कमी होईल का ?

कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले तानाजी पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका मनसेच्या कार्यकर्त्याचा बदडले होते. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार मनसेचे किरण रोकडे यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांकडे केली होती.किरण रोकडे  यांचे मित्र सनी भुजबळ यांना मारहाण झाली होती. त्या साठी कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रोकडे कोतवाली पोलीस ठाण्यात गेले होते. पोलीस निरीक्षकांची भेट घेतल्यानंतर रोकडे यांना बाहेर बसण्याचे सांगण्यात आले. बाहेर बसले असतांना तानाजी पवार हे पोलीस कर्मचारी तेथे आले आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. आणि ताबडतोब येथून निघून जा अन्यथा तुला खोट्या गुन्हात अडकवू अशी धमकी दिली आणि तानाजी काय आहे हे तुला दाखवून देऊ असा दम दिला असा आरोप किरण रोकडे यांनी केला आहे.

भाग – ३ 

तानाशाहीचे साम्राज्य आणि इतिहास  ? 

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry2
Dead1
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article महाराष्ट्रातील मुलींना आता मिळणार मोफत शिक्षण,इंजिनिअरिंग,मेडिकलसह ६०० अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत.
Next Article शिक्षकांनंतर आता डॉक्टरांचा भोंगळा कारभार उघड,अल्पवयीन मुलीसोबत क्लिनिकमध्ये असे घडले…..
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?