TIMES OF AHMEDNAGAR
टक्केवारी खाऊन उड्डाणपुलाचे श्रेय घेता, अपघातांना आणि निष्कृष्ठ दर्जाच्या कामांना तुम्ही जबाबदार.- गिरीष जाधवांनी घेतला समाचार

पण हा उड्डाण पुल तकलादू आहे . याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे याची अनेक उदाहरणे या उड्डाणपुलावर झालेल्या अपघातातून पुढे आले आहेत. सुरुवातीच्या काळात झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचे बळी गेले काही दिवसांपूर्वीच धान्याची पोती घेऊन जाणारा एक ट्रक या उड्डाण पुलावर उलटला होता. उड्डाणपुलावर गाडी उलटण्याच्या घटना वारंवार घडणे हे खूप गंभीर आहे. आम्ही उड्डाणपूल मोठ्या कष्टाने बांधला त्याचे श्रेय आमच्याकडेच आहे अशा वल्गना करणाऱ्यांनी आता काय सांगायचे असा सवाल शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी विचारला आहे.
EDITOR IN CHIEF
TIMES OF NAGAR. GROUP,
PRINT MEDIA,
ELECTRONIC MEDIA,
WEB MEDIA,
DIGITAL MEDIA,
SOCIAL MEDIA.
Leave a comment