By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल ; म्हणाले तुम्ही वाटोळं केलं, म्हणून तुमचं नाव घेणार. इतका विश्वासघाती या भूमीवर…… 
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल ; म्हणाले तुम्ही वाटोळं केलं, म्हणून तुमचं नाव घेणार. इतका विश्वासघाती या भूमीवर…… 
राजकारण

मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल ; म्हणाले तुम्ही वाटोळं केलं, म्हणून तुमचं नाव घेणार. इतका विश्वासघाती या भूमीवर…… 

Last updated: 2024/10/30 at 8:08 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR 

राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा युवक निवडणुकीच्या रणांगणातही उतरणार असल्याचे दिसून येते. याबाबत ४ नोव्हेंबरपर्यंत आपण आपला निर्णय जाहीर करू, असे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. त्यातच पुन्हा एकदा भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाच्या व्हिजन महाराष्ट्र कार्यक्रमातून जरांगे पाटील यांचा रोष आपल्यावरच का ? याचे उत्तर त्यांनीच द्यावे असे म्हटले होते. त्यानंतर जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Prakash Ambedkar On Manoj Jarange And Devendra Fadnavis Fight | Prakash Ambedkar | जरांगे आणि फडणवीसांचे भांडण नकली: ओबीसींना फसवण्याचा भांडणांमागचा हेतू, वंचितचे अध्यक्ष ...(संग्रहित दृश्य.)

तुम्ही वाटोळं केलं, म्हणून तुमचं नाव घेणार.

मराठा आरक्षणाचा लढा हा १९८० पासून सुरू आहे. त्यासाठीच अण्णासाहेब पाटील यांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती.  त्यानंतर ४ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी का मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही ?  गेल्या ३२ वर्षांच्या लढाईत मराठा समाजाला मी पहिल्यांदा आरक्षण दिलंय सारथीची निर्मित्ती आम्ही केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आम्हीच सुरू केलं. आता नरेंद्र पाटील हे या महामंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे मराठा समाजासाठी यापूर्वीच्या किंवा महाविकास आघाडीतील नेत्यांनी काय केलं ?  मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी काय केलं ? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमातून विचारला होता. देवेंद्र फडणवीसांच्या या प्रतिक्रियेकवर आता मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली असून पुन्हा एकदा फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. मी बार बार त्यांना बोलतो म्हणजे ते माझे विरोधक शत्रू नाहीत. १४ महिने आम्ही फडणवीस यांना सांगितलं होतं की तुम्ही निर्णय घ्या, तुमचं नाव घेतो म्हणजे तुमच्यासारखा विश्वासघातकी या इतिहासात कधी घडला नाही. या भूमीवर देखील कधी आला नसेल इतका विश्वासघाती, असे म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलंय. तुम्हीच वाटोळं केलं, म्हणून तुमचंच नाव घेणार. ओबीसींच्या जाती घालता आणि मराठ्यांना आरक्षण देत नाही. पंधराशे पंधराशे मतदानाच्या नावाखाली लोकांना वाटतात आणि बंद ही करतात, लोकांना कर्जमाफी करत नाहीत, शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढवत नाहीत, अंगणवाडी सेविका शिक्षकांचा प्रश्न तसाच पडलेला आहे, तुम्ही प्रश्न सोडतात तरी कोणते ? असा सवाही मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून केला आहे. 

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article धनुष्यबाण देणार घड्याळाची साथ ; आमदार संग्राम जगताप यांच्या पाठिशी उभे राहून विजयाचा आनंदोत्सव साजरा करणार !
Next Article राजकारणाचा चिखल करायला शरद पवार हेच जबाबदार,महाराष्ट्रातील सगळ्या पुतण्यांना घेऊन छगन भुजबळांनी एक पक्ष काढावा.- राज ठाकरे
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?